Ad will apear here
Next
श्री स्वामी समर्थांचे गुरुमंदिर
‘बाळप्पा मठ ते गुरुमंदिर हा केवळ एक वास्तू किंवा एका परंपरेचा प्रवास नाही, तर अतर्क्य अवधूत श्री स्वामी महाराजांच्या ‘कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम’ सामर्थ्याचा सर्वसामन्यांस ‘अनाकलनीय’ असा अद्भुत प्रवास आहे’, असे विवेक दिगंबर वैद्य यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. हा प्रवास स्वामीभक्तांनी समजावून घ्यावा, यासाठी त्यांनी हे पुस्तक संपादित केले आहे.

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे थोर दत्तावतारी सिद्धपुरुष म्हणून जगभराला ज्ञात असले, तरी ते नेमके कोण होते, या विषयी नेहमीच चर्चा केली जाते; मात्र बाळप्पांसारखा सुखवस्तू घरातील गृहस्थ अचानक अक्कलकोटला येऊन स्वामींचा पट्टशिष्य बनतो आणि पुढे गुरुगादीचा वारसाधिकारी होतो. हे विलक्षण आहे. बालाप्पांचा हा विलक्षण प्रवास या पुस्तकात वाचायला मिळतो. स्वामींनी आपल्या शिष्याला कसे घडविले, त्याचे दोष कसे काढून घेऊन त्यांना गुरुगादी परंपरेची कालसुसंगता हाही विषय त्यानिमित्ताने चर्चिला आहे.

प्रकाशक : पुनर्वसू प्रकाशन
पाने : २२४
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZQRBM
Similar Posts
श्रीअक्कलकोटस्थ स्वामी चरित्र + संक्षिप्त श्रीशंकर गाथा ‘यह दुनिया में कई रंग अशा है, यह रंग निराला है’ अशा सर्वांपेक्षा निराळ्या श्रीशंकर महाराजांचे हे चरित्र विवेक दिगंबर वैद्य यांनी लिहिले आहे. महाराजांना एक न सुटलेले कोडे समजले जाते. या आजानुबाहु सिद्धपुरुषाला कळीकाळाची तमा नसे.
श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र गुरुचरित्रातील श्रीदत्त, श्रीपादवल्लभ, श्रीनृसिंह या पुढील अवतार अक्कलकोटस्थित श्री स्वामी समर्थ यांचा मानला जातो. स्वामींचे पद्यातील चरित्र गद्यात आणण्याचे काम १९०४मध्ये प्रथम झाले. कै. रा. रा. सदाशिव वामन मराठे कृत स्वामी महाराजांचे पहिल्या गद्य चरित्राचे संकलन ‘श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे
पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास दर वर्षी निघणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांकृतिक आणि धार्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. तसाच तो वारकरी संप्रदायाचाही एक भाग आहे. पंढरपूरला जाणारी आषाढी वारी हा केवळ राज्याचा नव्हे, तर देश-विदेशातील नागरिकांच्या आदराचा आणि उत्सुकतेचा भाग आहे. नीता अंकुश टेंगले यांनी आषाढी वारीचा सर्व बाजूने अभ्यास करून तो वाचकांसमोर मांडला आहे
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language